महाराष्ट्र

मेळघाटातील रस्त्यात जीव घेणारे खड्डे ; लोकांचा आरोप

मेळघाटातील धारणी तालुक्यात परतवाडा जाणारा मार्ग निकृष्ट दर्जाचे

धारणी (इंद्रकुमार राजनकर) धारणी तालुक्यातील आदिवासी भागात अनेक महत्त्वाच्या ठिकाणच्या रस्त्याची दूर व्यवस्था झाली आहे. लावादा, चित्री, बोरी, कोठा, जांबु, कोट, सोसोखेडा, नांदुरी, कारा इत्यादी अनेक क्षेत्रात रस्ता बरोबर नाही. अपघात टाळण्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

गावांची रोड हरिसाल गावात येतात. हरिसाल ते परतवाडा किंवा अमरावती जाणारा हे एक मात्र रस्ता आहे. तरी रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याच्या आरोप ग्रामस्थ करत आहे. या रस्त्यावर कुठेतरी जीव घेणारे खड्डे पडल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. आतापर्यंत येथील अपघातात अनेकांनी जीव गमवावा लागला आहे. बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोळे बंद करून ठेवले आहे का? असा प्रश्न आता लोकांच्या मनात उपस्थित होतोय.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे