महाराष्ट्र

मालपुर येथे जलकुंभाची पाईपलाईन लिकिजमुळे विधवा महिलाच्या घरात मुरते पाणी

मालपूर (प्रभाकर आडगाळे) शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील मुख्खमंञी ग्रामीन पेयजेल योजना अंतर्गत उभारण्यात आलेले जलकुंभाची पाईपलाईन ही लिकिज असल्यामुळेच रावलनगर भागातील डोंगराजवळ राहणारी एका विधवा महिला तिचे नाव वैशाली कोळी असे आहे.

सदर महिला दोन लहान मुलांसोबत राहतात पतीचे निधनास एक वर्ष झाले आहे. ती विधवा महिलेचे आर्त हाकेला कोणीच दाद देत नाही. तिने वारंवार ग्रामपंचायतीला कळवुन देखील लक्ष देत नाहीत व मालपुर दरबारगडाचे राजे यांना देखील कळविले परंतु कोणीही लक्ष देत नाहीत असे त्या विधवा महिलेने सांगितले. जर माझे घराचे काही नुकसान झाले तर ग्रामपंचायत सर्वस्वी जबाबदार राहतील. व वेळ आल्यास मी जिल्हाधिकारी यांच्या दालनात ऊपोषण करण्याची तयारी आहे. संबंधीत आधिकारींनी पाईपलाईन लिकीजकाढुन घेण्यात यावी व मला न्याय मिळावा अशी पुनच्छ विनंती करते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे