महाराष्ट्र

दहशत माजविणाऱ्या माकडाला पकडण्यात अखेर जळगाव वनविभागाला यश

दहा ते बारा ग्रामस्यांना घेतला होता चावा

न्याहळोद : धुळे तालुक्यातील न्याहळोद गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका वानराने नागरिकांना चावा घेत दहशत निर्माण केली होती. त्यामुळे न्याहळोद गावातील नागरिक या वानरांचा दहशती खाली वावरत होते. या संदर्भात जळगाव वनविभागाला कळविल्यांत आल्या नंतर दोन दिवसांपासून न्याहळोद गावात तळ ठोकुन होते अखेर काल त्यांना यश आले.

न्याहळोद या गावांमध्ये वानरांचा पुर्वी पासुन एका वानराने संपूर्ण गावा मध्ये थैमान घातले होते व पिसाळलेले माकड कोणते ते ओळखता येत नसल्याने त्यांस जेरबंद करण्यात अडचणी येत होते. बऱ्यांच ग्रामस्थांना चावा घेतल्याने अशी माहिती मोतिलाल सोनवणे, सावकार कोळी (पैलवान), रविंद्र भाऊ कोळी (जिल्हाध्यक्ष.वाल्या सेना ग्रुप धुळे) व ग्रामस्थांनी हि माहिती दिली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे