नाशिकमहाराष्ट्र

झाडे लावणे व जगवणे ही काळाची गरज.

भगूर:दि.०८ जुलै २०२२( प्रतिनिधि-गहनिनाथ वाघ) भगूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाची माहिती देत मुख्याध्यापक व समस्त शिक्षक वृंदावन यांनी शाळेसमोर केले वृक्ष रोपण, वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली आहे. वृक्षारोपण केल्याने केवळ झाडांची संख्यां न वाढता वृक्षारोपणाचे बरेच फायदे आहेत. पर्यावर्णाला समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे, अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत आपली शाळा ही निसर्गरम्य झाली पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांच्या साह्याने समस्त शिक्षक वृंदावनाच्या साह्याने शाळेसमोर वृक्षारोपण केलेे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे