जळगाव जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

हतनुर धरणाचे ४१ दरवाजे उघडले.


दिनांक:-१७ जुलै२०२२

प्रतिनिधी:- सतिष बावस्कर – जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे पहिल्यांदाच ४१ दरवाजे पूर्णपणे  उघडण्यात आलेले आहे गेटमधून तापी नदि पात्रात चक्क १ लाख २५ क्युरेस  पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.  तरी जिल्हाधिकारी यांनी नदिकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे विदर्भ मध्य प्रदेश इथं जोरदार पाऊस होत असल्याने पाण्याचा वाढता साठा होत असल्याचे समजते .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे