महाराष्ट्र

धारणी तहसीलमध्ये नांदुरी गावात रस्त्यावर कचरा ; ग्रामपंचायतचे कर्मचारी बेपर्वा

धारणी (इंद्रकुमार राजनकर) नांदुरी गावात गेल्या सहा किंवा आठ वर्ष झाले तरी कचरा उचलला नाही. ग्रामपंचायतच्या वॉल कंपाउंडला लागून हा कचरा फेकला जातो. आतापर्यंत ग्रामसेवक व सरपंच या लोकांची समितीला तो कचरा का दिसला नाही. या लोकांनी डोळे बंद करून ठेवले आहे का ? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो.

ग्रामपंचायतच्या आजू बाजूला स्वच्छता राहणार नाही. गावात का स्वच्छता राहणार असे गावाचे कित्येक जागा रस्त्याच्या बाजूला कचरा फेकला जातो. रस्त्याच्या बाजूला कचरा फेकला जातो. आणि तोच कचरा हळूहळू रस्त्याच्या वर येतो. याच कारणामुळे गावाचे लोक आजारी पडतात. उन्हाळ्यात व हिवाळ्यात गावाचे लोक सहन करून राहतात परंतु ही समस्या पावसाळ्यात सहन करणं शक्य होत नाही.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे