जळगाव जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र
Trending

शहरातील रेल्वे पुलाखालील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणीची नासाळी.

दिनांक-१० जुलै २०२२

प्रतिनिधि-अखिलेशकुमार धिमान

भुसावळ :  शहरातील रेल्वे पुलाखालील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहत असून २५ फूट कारंजा उडत आहे.                नगरपरिषदेची रेल्वे पुला खालील पाण्याची मुख्य जलवाहिनी गेल्या तीन तासांने फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहत आहे.तसेच येणारे जाणारे वाहन चालक फुटलेल्या जलवाहिनीच्या पाण्यापासून आपला बचाव करण्यासाठी वेगाने वाहन चालवीत असल्याने अपघातही होत आहे.                            प्रशासनाने लवकरात लवकर फुटलेल्या जलवाहिनीला बंद करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे