आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आज पासुन बारावी ची परिक्षा ; १८ केंद्र सज्ज

जळगाव (अखिलेश धुमान) दि. ०४ मार्च पासुन बारावीची परीक्षा सुरु होत आहे त्या साठी शहरात १८ केंद्र सज्ज झाले असुन या सर्व केंद्रावर गुरुवारी बैठकव्यवस्था करण्यात आली व गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल विभाग, शिक्षण विभाग, आणि पंचा‌यत समीतीतर्फे अधिकारी व कर्मचारींचे बैठेपथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच ७० ते १०० गुणांच्या पेपर साठी ३० तर ४० ते ६० गुणांच्या पेपर साठी १५ मिनिटांची वढीव वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना १ तास आधि परीक्षाकेंद्र वर उपस्थित होणे अनिवार्य आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी ३ पथकाची नेमणुक

बारावीच परीक्षेच्या केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी गुरुवारी तहसील कार्यालयात तहसीलदार दीपक धिवरे, गटविकास अधिकारी व गटशिक्षणअधिकारी किशोरवायकोळे यांची तातडीने बैठक झाली त्यात महसूल, शिक्षण व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारींचे ३ स्वतंत्र पथक शुक्रवार पासुन प्रत्येक परीक्षाकेंद्र वर नजर ठेवणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे