Speed News Maharashtra
-
आईच्या वाढदिवसानिमित्त एनईएस गर्ल्स हायस्कुलमध्ये पुस्तके, वह्या, पेन आणि चॉकलेट वाटप ; जयश्री दाभाडेंचा शैक्षणिक उपक्रम
पारोळा (प्रतिनिधी) अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या, वरिष्ठ महाविद्यालयाच्या व्याख्याता, पत्रकार प्रा जयश्री दाभाडे या आपल्या घरातील सर्वांचे वाढदिवस आगळ्या वेगळ्या…
Read More » -
येवती येथील जि.प.प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
बोदवड (सतिष बाविस्कर) आज तालुक्यातील येवती येथील जि.प.प्राथमिक शाळा येथे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
Read More » -
कै.सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे बुद्रुक येथील कै सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत…
Read More » -
देशात कोरोनाचा कहर ! गेल्या २४ तासात १,९४,७२० नवे रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच…
Read More » -
आम्ही काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरु करा ; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !
मुंबई (प्रतिनिधी) ओमायक्रोन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शाळेत जाता…
Read More » -
सेवाकेंद्राच्या माध्यमातून मानवी कल्याण साधा : आबासाहेब मोरे
चोपडा (विश्वास वाडे) श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, समस्या सोडवून दुःखी पिडा दूर करून मानवी कल्याण साधण्याचे…
Read More » -
वाहकाला आला हृदयविकाराच्या झटका ; दुसऱ्या दिवशी उपचारावेळी प्राणज्योत मालवली
चोपडा (विश्वास वाडे) चोपडा आगारातील वाहक राजाराम खंडू वाणी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना एसटी महामंडळाने नुकसान…
Read More » -
‘जास्त वेळ मास्क लावू नका, तो आरोग्यासाठी त्रासदायक कारण…’ ; काँग्रेस आमदाराचा अजब दावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संकटात मास्क लावण्याचं आवाहन केलं जात असताना काँग्रेस आमदाराने अजब दावा केला आहे. मास्क वापरणं हे…
Read More » -
राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये
नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक महापालिकेने महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट उभारला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. खरे…
Read More » -
सहकार भारतीचे कार्य म्हणजे समर्पित भावनेतून विकासाचे व्हिजन : नानाभाऊ माळी
नंदुरबार (प्रतिनिधी) सामाजिक जीवनात प्रत्येकाचे काम खारीच्या वाट्याप्रमाणे असते. मात्र ते कार्य समर्पित भावनेने सुरूच ठेवावे. सहकार भारतीच्या माध्यमातून नंदुरबार…
Read More »