गुन्हेगारीजळगाव जिल्हा

खामखेडा पुल ठरला सुसाईड पॉईंट

मुक्ताईनगर (सचिन झनके) प्रतिनिधी (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर तालुक्यातील मध्यप्रदेश व महाराष्ट्राला जोडला गेलेला खामखेडा पुल आज ठरलेला आहे आत्महत्या सुसाईट पॉईंट २०१६ ते २०२२ या कालावधीमध्ये सर्वात जास्त मृत्यू झालेले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील अजय इंगळे या तरुणाने आत्महत्या केली आहे. परिवारातील लोकांना अजूनही एक मोठा प्रश्न पडलेला आहे मुलाने आत्महत्या का केली असावी मित्र परिवारातील सर्व मित्र या प्रश्नाला सामोरे जात आहे. तसेच शेंमदा, डोलारखेडा, पुरणार फाटा, या गावातील सर्वाधिक तरुण मुलं कौटुंबिक मानसिक छोट्या-मोठ्या भांडणातून स्वतःच्या प्राण त्यागण्यासाठी खामखेडा पुलावरून दुचाकीने येत असतात. दुचाकी लावून पुलावर उभे राहून पूर्णा नदीच्या पाण्यामध्ये उडी घेतात. हा प्रकार सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये २०१६ ते २०२२ घडलेला या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. त्याकरिता स्थानिक प्रशासकीय मंडळाने तरुण मुलांचे कौन्सलिंग मार्गदर्शन करावे जेणेकरून असे पाऊण उचलणार नाही.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे