जळगाव जिल्हा

सुकळी गावाच्या शेतकऱ्याला आदर्श पुरस्कार जाहीर

मुक्ताईनगर (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी गावचे सुपुत्र जयराज काशिनाथ पाटील अतिशय उपक्रम शिल शेतकरी आणि कष्टाळू व्यक्तिमत्व यांना जिल्हा परीषद मार्फत दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार आज मुक्ताईनगर पंचायत समिती येथे देण्यात आला. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पारिवारिक सदस्य हजर होते आणि पंचायत समिती मुक्ताईनगर चे कृषी विस्तार अधिकारीकपिल सुरवाडे आणि त्यांचे सहकारी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे सर्व बाजूंनी त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे