Speed News Maharashtra
-
सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील 32 ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास मंजुरी
सिल्लोड : सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील 32 ग्रामपंचायतींच्या कार्यालयाच्या इमारत बांधकामास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती…
Read More » -
जि. प.शाळेमध्ये पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे वाटप
देगलुर (मारोती हणेगावे) तालुक्यातील चैनपुर येथे महिला बचत गट शाखा देगलूर च्या वतीने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पर्यावरण पूर्वक कापडी पिशव्यांचे…
Read More » -
खा. नवनीत राणा यांना केंद्रीय गृहामंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान
अमरावती (पंकज मालवीय) खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहामंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित…
Read More » -
विजय शार्दुल यांचे निधन
गोंडगाव ता. भडगाव : येथील रहिवासी विजय धनराज शार्दुल उर्फ विजू आबा यांचे दि. १२ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५.३०…
Read More » -
दारफळ येथील विविध विकासकामाचे बळीराम साठे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमीपूजन
सोलापूर : दारफळ गा,ता उ.सोलापूर येथे विविध विकासकामाचा लोकार्पण व भूमीपूजन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे व आमदार यशवंत…
Read More » -
अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी डॉ. दिलीप लोखंडे निमंत्रित कवी कट्टा या काव्यमैफिलीत कविता सादरीकरनाची संधी
शिंदखेडा : उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल दरम्यान होऊ घातलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिंदखेडा तालुक्यातील कवी…
Read More » -
ED ची मोठी कारवाई; नवाब मलिकांची संपत्ती जप्त
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली आहे.…
Read More » -
भीमजयंतीची मिरवणूक अडवू नका ; रामदास आठवले यांचा राज्य शासनाला इशारा
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त आयोजित उत्सव आणि मिरवणुक सोहळ्याच्या…
Read More » -
भुसावळ तालुक्यातील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
भुसावळ (ओमशंकर रायकवार) भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी…
Read More » -
आजचे राशिभविष्य, गुरुवार १४ एप्रिल २०२२ !
मेष : दुपारी किंवा संध्याकाळी महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे. करार दुपारी ४ नंतर करावे. पांढरा आणि पिवळा रंग शुभ आहे.…
Read More »