जळगाव जिल्हा
-
‘दृष्टी’दोष दूर करणारे ‘कांताई नेत्रालय’
जळगाव (डॉ. भावना जैन) आरोग्यसमृद्ध जगणं प्रत्येकाला अपेक्षित असते, मात्र काहींच्या पदरी आरोग्याच्या समस्या उद्भवतात आणि जगणं निराशादायक होतं. शरिराच्या…
Read More » -
नवापूर शहरातील ४ ठिकाणी बोगदे तयार करण्यात यावे ; भाजपचे जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
नवापूर (प्रतिनिधी) महामार्गावरील नवापूर शहरातील ४ ठिकाणी बोगदे किंवा अंडरपास करणे तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणमध्ये बाधित रहिवासी नागरीकांना निवासासाठी तातडीने पर्यायी…
Read More » -
एसटीचे अधिकारी पोहोचले गावागावात
नंदुरबार (प्रतिनिधी) गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबल्याने प्रवाशांची जीवन वाहिनी लालपरी अर्थात एसटी बस थांबल्याने सर्वच…
Read More » -
नैसर्गिक योगोपचार मानवासाठी लाभदायी मान्यवरांचा सूर
नंदुरबार (प्रतिनिधी) योग निसर्गोपचाराद्वारे संपूर्ण शरीराची निरोगी अवस्था प्राप्त होऊन उत्साह, आनंद चैतन्याची अनुभूती मिळते. नैसर्गिक योगोपचार मानवासाठी लाभदायी असल्याचा…
Read More » -
जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांना कोरोनाची लागण
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना कोरनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. काल अचानक त्यांना…
Read More » -
वाळूमाफियांची दादागिरी ; आव्हाणे येथे शेतकऱ्याला मारहाण
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी जगजाहीर आहे. काल सकाळी आव्हाणे येथे गिरणा पात्रात वाळू उपशाला विरोध केल्याने वाळूमाफियांनी शेतकऱ्याला…
Read More » -
४९५ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी !
जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यात जिल्हा वार्षिक…
Read More » -
खा. उन्मेशदादा पाटील यांच्या गिरणा नदी परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्यास दहिगाव संत आश्रमातून सुरूवात
जळगाव (प्रतिनिधी) गिरणा नदीला अतिक्रमण, प्रदूषण आणि शोषणापासून वाचविणे साठी तसेच गिरणा नदीवर तयार होणारे प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी…
Read More » -
शिरीष कुमार मंडळातर्फे जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील बालवीर चौक परिसरात बुधवारी राजमाता जिजाऊसाहेब यांच्या ४२४ व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या १५९…
Read More » -
सहकार भारतीचे कार्य म्हणजे समर्पित भावनेतून विकासाचे व्हिजन : नानाभाऊ माळी
नंदुरबार (प्रतिनिधी) सामाजिक जीवनात प्रत्येकाचे काम खारीच्या वाट्याप्रमाणे असते. मात्र ते कार्य समर्पित भावनेने सुरूच ठेवावे. सहकार भारतीच्या माध्यमातून नंदुरबार…
Read More »